बेळगावात सध्या तरी पाणीटंचाईचे संकट नाही ; मंत्री सतीश जारकीहोळी
हिडकल धरणात जुलैअखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा बेळगाव : जिल्ह्यात सध्या पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई नसल्याचे स्पष्ट करत, नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. […]
