भावी पिढीसाठी पाण्याचे संवर्धन आणि योग्य नियोजन गरजेचे : प्रा. आनंद मेणसे
बेळगाव : वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर भावी पिढीला शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पाण्याचे योग्य नियोजन आणि संवर्धन करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन जी.एस.एस. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य […]
