कलखांब : येथील प्रगतिशील शेतकरी श्री. भावकाना धाकलू हिरोजी (वय ८५) रविवार दि. २९ मार्च रोजी रात्री १०.१५ वा. निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगे, विवाहित मुलगी, सुना, जावई, नातवंडे आणि पणतवंडेअसा परिवार आहे. त्यांच्यावर आज सोमवार दि. ३० रोजी मार्च रोजी सकाळी ११ कलखांब स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे, तसेच रक्षाविसर्जन गुरुवार दि. २ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे.
March 30, 2026
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून रसायनशास्त्राचे ज्येष्ठ […]








