बेळगाव : मूळचे कोल्हापूरचे आणि सध्या आपल्या कन्येकडे बेळगावात वास्तव्यस असलेले श्री. नारायण रामचंद्र कुलकर्णी (वय ९२ वर्षे) यांचे शुक्रवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. समर्थ सोसायटीच्या संचालिका श्रीमती. छाया नरहरी जोशी यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात एक कन्या व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी ५.३० वा. शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
March 18, 2026
चिक्कोडी / वार्ताहर चिक्कोडी तालुक्यातील केरूर गावात लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या कारणावरून एका तरुणाने साथीदारांसह तरुणी आणि तिच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. […]








