बेळगाव : मूळचे कोल्हापूरचे आणि सध्या आपल्या कन्येकडे बेळगावात वास्तव्यस असलेले श्री. नारायण रामचंद्र कुलकर्णी (वय ९२ वर्षे) यांचे शुक्रवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. समर्थ सोसायटीच्या संचालिका श्रीमती. छाया नरहरी जोशी यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात एक कन्या व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी ५.३० वा. शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
February 6, 2026
भाजपची वनविभागाविरोधात निदर्शने बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव तालुक्यातील बडाल अंकलगी येथील कौरी गुड्ड परिसरात मोठ्या प्रमाणात झालेल्या विनापरवाना वृक्षतोडीप्रकरणी वनविभागाच्या निष्क्रियतेविरोधात भाजप व शेतकरी संघटनांनी तीव्र […]








