<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0"
	xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
	xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/"
	xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
	xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom"
	xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/"
	xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/"
	>

<channel>
	<title>Raibag Archives | News 24 Tass Marathi</title>
	<atom:link href="https://news24tassmarathi.in/category/karnataka/raibag/feed/" rel="self" type="application/rss+xml" />
	<link>https://news24tassmarathi.in/category/karnataka/raibag/</link>
	<description></description>
	<lastBuildDate>Sun, 31 May 2026 14:49:23 +0000</lastBuildDate>
	<language>en-US</language>
	<sy:updatePeriod>
	hourly	</sy:updatePeriod>
	<sy:updateFrequency>
	1	</sy:updateFrequency>
	<generator>https://wordpress.org/?v=7.0</generator>

<image>
	<url>https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2025/07/android-chrome-192x192-nobg-75x75.png</url>
	<title>Raibag Archives | News 24 Tass Marathi</title>
	<link>https://news24tassmarathi.in/category/karnataka/raibag/</link>
	<width>32</width>
	<height>32</height>
</image> 
	<item>
		<title>संपत्तीच्या हव्यासापोटी पोटच्या पोरानेच आईला घराबाहेर काढले</title>
		<link>https://news24tassmarathi.in/sampattichya-havyasapoti-potchya-poranech-aaiela-gharabaher-kadhle/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/sampattichya-havyasapoti-potchya-poranech-aaiela-gharabaher-kadhle/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Sun, 31 May 2026 14:49:22 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Crime]]></category>
		<category><![CDATA[Karnataka]]></category>
		<category><![CDATA[local news]]></category>
		<category><![CDATA[Raibag]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=16918</guid>

					<description><![CDATA[<p>वृद्धापवेतन , दागिने बळकावले रायबाग : संपत्ती आणि पैशांच्या हव्यासापोटी जन्मदात्या आईलाच घराबाहेर काढल्याची धक्कादायक घटना रायबाग तालुक्यातील मदळगी येथे समोर आली आहे. वृद्धापकाळातील पेन्शन, गृहलक्ष्मी<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/sampattichya-havyasapoti-potchya-poranech-aaiela-gharabaher-kadhle/">संपत्तीच्या हव्यासापोटी पोटच्या पोरानेच आईला घराबाहेर काढले</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>वृद्धापवेतन , दागिने बळकावले</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>रायबाग :</strong> संपत्ती आणि पैशांच्या हव्यासापोटी जन्मदात्या आईलाच घराबाहेर काढल्याची धक्कादायक घटना रायबाग तालुक्यातील मदळगी येथे समोर आली आहे. वृद्धापकाळातील पेन्शन, गृहलक्ष्मी योजनेची रक्कम आणि दागिने बळकावल्याचा आरोप एका ७८ वर्षीय महिलेने आपल्या मुलावर केला असून या प्रकरणाची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.</p>
<p style="text-align: justify;">बेळगाव जिल्ह्याच्या रायबाग तालुक्यातील माडलगी येथील ७८ वर्षीय सत्यव्वा खांडेकर यांनी आपला मुलगा हलप्पा खांडेकर याच्याविरोधात तक्रार स्वरूपात आरोप मांडले आहेत. सत्यव्वा यांच्या म्हणण्यानुसार, मुलाने कौटुंबिक मालमत्तेतील वाट्याची मागणी केली होती. मात्र त्यास नकार दिल्यानंतर त्यांच्याशी गैरवर्तन करण्यात आले आणि त्यांना घर सोडण्यास भाग पाडण्यात आले.</p>
<p style="text-align: justify;">याशिवाय, शासनाकडून मिळणारे वृद्धापकाळ निवृत्तीवेतन तसेच गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदतही फसव्या मार्गाने काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या बँक खात्यातून रक्कम काढण्यासाठी दुसऱ्या महिलेच्या अंगठ्याचा वापर झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, या संपूर्ण व्यवहाराची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.</p>
<p style="text-align: justify;">सध्या सत्यव्वा खांडेकर या चिक्कोडी तालुक्यातील बेळकुड येथे आपल्या माहेरी राहत आहेत. वृद्धापकाळात मुलाकडून आधार आणि काळजीची अपेक्षा असताना त्यांना उपेक्षा, अपमान आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.</p>
<p style="text-align: justify;">या घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली असून, संपत्ती आणि पैशांच्या हव्यासापोटी आईकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे. संबंधित शासकीय यंत्रणा आणि कर्नाटक ग्रामीण बँकेच्या मेकली शाखेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी, तसेच आर्थिक गैरव्यवहार आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/sampattichya-havyasapoti-potchya-poranech-aaiela-gharabaher-kadhle/">संपत्तीच्या हव्यासापोटी पोटच्या पोरानेच आईला घराबाहेर काढले</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/sampattichya-havyasapoti-potchya-poranech-aaiela-gharabaher-kadhle/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>रायबाग तालुक्यात भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू</title>
		<link>https://news24tassmarathi.in/raibag-talukyat-bhishan-apghatat-ekach-kutumbatil-tighancha-mrutyu/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/raibag-talukyat-bhishan-apghatat-ekach-kutumbatil-tighancha-mrutyu/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 27 May 2026 02:53:42 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Accident]]></category>
		<category><![CDATA[Crime]]></category>
		<category><![CDATA[Karnataka]]></category>
		<category><![CDATA[Raibag]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=16781</guid>

					<description><![CDATA[<p>रायबाग : बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात झालेल्या भीषण अपघातात बोम्मनाळ येथील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. रिक्षा आणि दुचाकी यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत ही दुर्घटना<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/raibag-talukyat-bhishan-apghatat-ekach-kutumbatil-tighancha-mrutyu/">रायबाग तालुक्यात भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p style="text-align: justify;"><strong>रायबाग :</strong> बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात झालेल्या भीषण अपघातात बोम्मनाळ येथील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. रिक्षा आणि दुचाकी यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत ही दुर्घटना घडली.</p>
<p style="text-align: justify;">रायबाग रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीस्वार महांतेश, त्यांची पत्नी साक्षी आणि त्यांच्या सहा महिन्यांच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला.</p>
<p style="text-align: justify;">या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून संबंधित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच रायबाग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/raibag-talukyat-bhishan-apghatat-ekach-kutumbatil-tighancha-mrutyu/">रायबाग तालुक्यात भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/raibag-talukyat-bhishan-apghatat-ekach-kutumbatil-tighancha-mrutyu/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>कृष्णा नदीकाठच्या गावांवर पाणीटंचाईचे संकट</title>
		<link>https://news24tassmarathi.in/krishna-nadikathchya-gavanvar-panitanchaaiche-sankat/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/krishna-nadikathchya-gavanvar-panitanchaaiche-sankat/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Sat, 16 May 2026 08:37:59 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Chikkodi]]></category>
		<category><![CDATA[Karnataka]]></category>
		<category><![CDATA[Raibag]]></category>
		<category><![CDATA[water crisis]]></category>
		<category><![CDATA[water supply]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=16473</guid>

					<description><![CDATA[<p>चिक्कोडी : वाढत्या उन्हामुळे चिक्कोडी आणि रायबाग तालुक्यातून वाहणाऱ्या कृष्णा नदीतील पाण्याची पातळी झपाट्याने घटत असून, नदीकाठच्या गावांमध्ये पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/krishna-nadikathchya-gavanvar-panitanchaaiche-sankat/">कृष्णा नदीकाठच्या गावांवर पाणीटंचाईचे संकट</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p style="text-align: justify;"><strong>चिक्कोडी :</strong> वाढत्या उन्हामुळे चिक्कोडी आणि रायबाग तालुक्यातून वाहणाऱ्या कृष्णा नदीतील पाण्याची पातळी झपाट्याने घटत असून, नदीकाठच्या गावांमध्ये पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.</p>
<p style="text-align: justify;">चिक्कोडी तालुक्यातील येडूर, कल्लोळ, मांजरी आणि इंगळी तसेच रायबाग तालुक्यातील बावनसौंदत्ती, दिग्गेवाडी, भिरडी आणि चिंचली परिसरातून वाहणाऱ्या कृष्णा नदीत सध्या अत्यल्प पाणी शिल्लक असल्याचे चित्र आहे. तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे पडण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.</p>
<p style="text-align: justify;">सद्यस्थितीत नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी नदीपात्रात खड्डे खोदून पाणी काढावे लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणीस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.</p>
<p style="text-align: justify;">दरम्यान, शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून घेतलेली पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न तीव्र होत चालला आहे. या परिसरातील अनेक गावे पूर्णपणे कृष्णा नदीवर अवलंबून असल्याने दरवर्षी उन्हाळ्यात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.</p>
<p style="text-align: justify;">कृष्णा नदीतील घटत्या पाणीसाठ्याचा परिणाम प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनांवरही होत आहे. कंचकरवाडी, दिग्गेवाडी, बिरडी, जलालपूर आणि यड्रॉव या गावांना पाणीपुरवठा करणारी योजना तसेच बेंडवाड, मेखळी, हुब्बरवाडी, मंटूरसह ११ गावांचा समावेश असलेली दुसरी योजना बंद पडण्याच्या स्थितीत असल्याची माहिती समोर आली आहे.</p>
<p style="text-align: justify;">सौंदत्ती परिसरातील पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलमधील जलपातळीही लक्षणीयरीत्या घटली असून, कूपनलिकांमधील पाणीसाठाही कमी झाला आहे.</p>
<p style="text-align: justify;">या पार्श्वभूमीवर नदी पूर्णपणे आटण्यापूर्वी महाराष्ट्र सरकारशी समन्वय साधून तातडीने पाणी सोडण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे करण्यात येत आहे.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/krishna-nadikathchya-gavanvar-panitanchaaiche-sankat/">कृष्णा नदीकाठच्या गावांवर पाणीटंचाईचे संकट</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/krishna-nadikathchya-gavanvar-panitanchaaiche-sankat/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>उत्तर कर्नाटकात पाणीटंचाईचे संकट</title>
		<link>https://news24tassmarathi.in/uttar-karnatakat-panitanchaaiche-sankat/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/uttar-karnatakat-panitanchaaiche-sankat/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Tue, 12 May 2026 06:31:45 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Athani]]></category>
		<category><![CDATA[Chikkodi]]></category>
		<category><![CDATA[Karnataka]]></category>
		<category><![CDATA[Raibag]]></category>
		<category><![CDATA[water crisis]]></category>
		<category><![CDATA[water supply]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=16381</guid>

					<description><![CDATA[<p>महाराष्ट्राकडे मदतीची मागणी १३० हून अधिक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बेळगाव : महाराष्ट्रातील धरणांतून कृष्णा नदीपात्रात पाणी सोडण्यास होत असलेल्या विलंबामुळे उत्तर कर्नाटकातील अनेक भागांमध्ये<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/uttar-karnatakat-panitanchaaiche-sankat/">उत्तर कर्नाटकात पाणीटंचाईचे संकट</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>महाराष्ट्राकडे मदतीची मागणी</strong></span></li>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>१३० हून अधिक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>बेळगाव :</strong> महाराष्ट्रातील धरणांतून कृष्णा नदीपात्रात पाणी सोडण्यास होत असलेल्या विलंबामुळे उत्तर कर्नाटकातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या गंभीर बनत चालली आहे. कृष्णा नदीची पातळी झपाट्याने घटत असून अथणी, रायबाग आणि चिकोडी तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ लागला आहे.</p>
<p style="text-align: justify;">सध्या अनेक गावांना आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा केला जात असून परिस्थिती आणखी बिकट झाल्यास दोन आठवड्यांतून एकदा पाणी सोडावे लागेल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.</p>


<p class="wp-block-paragraph"></p>


<div class="wp-block-image">
<figure class="aligncenter size-full"><img fetchpriority="high" decoding="async" width="1200" height="675" src="https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2026/05/5.webp" alt="" class="wp-image-16383" srcset="https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2026/05/5.webp 1200w, https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2026/05/5-500x281.webp 500w, https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2026/05/5-300x169.webp 300w, https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2026/05/5-768x432.webp 768w, https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2026/05/5-133x75.webp 133w, https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2026/05/5-480x270.webp 480w" sizes="(max-width:767px) 480px, (max-width:1200px) 100vw, 1200px" /></figure>
</div>


<p class="wp-block-paragraph"></p>


<p style="text-align: justify;">महाराष्ट्रातून कृष्णा नदीत पाणी न आल्यास बेळगाव जिल्ह्यातील १३० हून अधिक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा फटका बेळगावसह बागलकोट आणि विजापूर जिल्ह्यातील गावांनाही बसू शकतो.</p>
<p style="text-align: justify;">हिप्परगी बॅरेज परिसरातून बेळगाव जिल्ह्यातील १३ बहुग्रामीण पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. या योजनांद्वारे अथणी, रायबाग आणि चिकोडी तालुक्यातील सुमारे १२० गावांना पाणीपुरवठा केला जातो. तसेच बॅरेजच्या खालच्या भागातील ककसरी योजनेतून आणखी १४ गावांची पाण्याची गरज भागवली जाते.</p>
<p style="text-align: justify;">दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी २२ जुलै रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून वारणा धरणातून कृष्णा नदीत आणि उजनी धरणातून भीमा नदीत प्रत्येकी दोन टीएमसी पाणी सोडण्याची विनंती केली आहे. उत्तर कर्नाटकातील नागरिक आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. मात्र, अद्याप महाराष्ट्र सरकारकडून कोणताही ठोस निर्णय जाहीर झालेला नाही.</p><p>The post <a href="https://news24tassmarathi.in/uttar-karnatakat-panitanchaaiche-sankat/">उत्तर कर्नाटकात पाणीटंचाईचे संकट</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/uttar-karnatakat-panitanchaaiche-sankat/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>ऑनर किलिंग प्रकरणी तीन मुख्य आरोपींना अटक</title>
		<link>https://news24tassmarathi.in/honor-killing-prakrani-tin-mukhya-aropinna-atak/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/honor-killing-prakrani-tin-mukhya-aropinna-atak/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 15 Apr 2026 09:45:32 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Crime]]></category>
		<category><![CDATA[district superintendent of police]]></category>
		<category><![CDATA[Karnataka]]></category>
		<category><![CDATA[pressmeet]]></category>
		<category><![CDATA[Raibag]]></category>
		<category><![CDATA[Yamkanmardi]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=15574</guid>

					<description><![CDATA[<p>जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांची पत्रकार परिषदेत माहिती कुटुंबीयांकडून तरुणीची हत्या झाल्याचे उघड बेळगाव : जिल्ह्यातील यमकनमर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या ऑनर किलिंग प्रकरणात पोलिसांनी<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/honor-killing-prakrani-tin-mukhya-aropinna-atak/">ऑनर किलिंग प्रकरणी तीन मुख्य आरोपींना अटक</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांची पत्रकार परिषदेत माहिती</strong></span></li>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>कुटुंबीयांकडून तरुणीची हत्या झाल्याचे उघड</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>बेळगाव :</strong> जिल्ह्यातील यमकनमर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या ऑनर किलिंग प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन मुख्य आरोपींना अटक केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिली.</p>
<p style="text-align: justify;">रायबाग तालुक्यातील हनबरट्टी गावातील सत्यव्वा संतोष हेळवी (वय २४) हिच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कुटुंबीयांनी तिला विष देऊन ठार मारल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी कृष्ण सहदेव पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.</p>
<p style="text-align: justify;">मिळालेल्या माहितीनुसार, हुक्केरी तालुक्यातील नाडीगुडिकेत्र येथील कृष्ण सहदेव पाटील आणि मृत सत्यव्वा हेळवी यांच्यात प्रेमसंबंध होते. सत्यव्वाचे संतोष हेळवी यांच्याशी लग्न झाले असले तरी ती कृष्णासोबत संपर्कात होती. या पार्श्वभूमीवर तिने वेगळे घर बांधले होते. दि. १७ फेब्रुवारी रोजी सत्यव्वा बेलावडी येथे वास्तव्यास होती. दरम्यान, तिच्या कुटुंबीयांनी ती हरवल्याची तक्रार यमकनमर्डी आणि रायबाग पोलीस ठाण्यांत नोंदवली होती.</p>
<p style="text-align: justify;">यानंतर तिला शोधून परत आणल्यानंतर कुटुंबीयांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, २१ मार्च रोजी सांगली जिल्ह्यातील अरगा गावात असताना सत्यव्वाने पुन्हा प्रियकराकडे जाण्याचा आग्रह धरला. यामुळे संतप्त झालेल्या आरोपींनी तिला जबरदस्तीने विष पाजून हत्या केली. त्यानंतर त्याच रात्री अरगा गावातील स्मशानभूमीत मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.</p>
<p style="text-align: justify;">या प्रकरणी पोलिसांनी मृताच्या कुटुंबातील तिघांना अटक केली आहे. मृताचे काका प्रकाश भीमप्पा हेळवी (वय ४६), भाऊ शानूर सदाशिव हेळवी (वय ३५) आणि मेहुणा कल्लप्पा मयप्पा हेळवी (वय ४०) यांना ताब्यात घेऊन न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. यमकनमर्डी पोलीस निरीक्षक जावेद एफ. मुशापुरी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/honor-killing-prakrani-tin-mukhya-aropinna-atak/">ऑनर किलिंग प्रकरणी तीन मुख्य आरोपींना अटक</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/honor-killing-prakrani-tin-mukhya-aropinna-atak/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>रायबाग तालुक्यात कार अपघातात जखमी झालेल्या दुसऱ्या बहिणीचाही मृत्यू</title>
		<link>https://news24tassmarathi.in/raibag-talukyat-car-apghatat-jakhmi-zalelya-dusrya-bahinchahi-mrutyu/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/raibag-talukyat-car-apghatat-jakhmi-zalelya-dusrya-bahinchahi-mrutyu/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 30 Mar 2026 12:58:18 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Accident]]></category>
		<category><![CDATA[Crime]]></category>
		<category><![CDATA[Karnataka]]></category>
		<category><![CDATA[Raibag]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=15119</guid>

					<description><![CDATA[<p>रायबाग / वार्ताहर बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्याच्या मेखळी गावात रस्ता अपघातात दोन अल्पवयीन बहिणींचा मृत्यू झाला आहे. शाळेतून घरी परतत असताना कारची धडक बसून झालेल्या या<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/raibag-talukyat-car-apghatat-jakhmi-zalelya-dusrya-bahinchahi-mrutyu/">रायबाग तालुक्यात कार अपघातात जखमी झालेल्या दुसऱ्या बहिणीचाही मृत्यू</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p style="text-align: justify;"><strong>रायबाग / वार्ताहर</strong></p>
<p style="text-align: justify;">बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्याच्या मेखळी गावात रस्ता अपघातात दोन अल्पवयीन बहिणींचा मृत्यू झाला आहे. शाळेतून घरी परतत असताना कारची धडक बसून झालेल्या या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत असून कोटरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.</p>
<p style="text-align: justify;">मेखळी गावातील रहिवासी जनश्री कोटरे (वय ११ वर्ष) आणि भाग्यश्री कोटरे (वय १३ वर्ष) या दोन बहिणी पाच दिवसांपूर्वी शाळेतून पायी घरी जात होत्या. या दरम्यान एका भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातात लहान बहीण जनश्रीचा जागीच मृत्यू झाला, तर मोठी बहीण भाग्यश्री बेळगावमधील रुग्णालयात उपचार घेत होती.</p>
<p style="text-align: justify;">पाच दिवसांच्या उपचारानंतर आज भाग्यश्रीचीही प्राणज्योत मालवली. एकाच कुटुंबातील दोन्ही मुली गमावल्याने आई-वडिलांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. सदर अपघात कार चालकाच्या बेजबाबदारपणामुळे झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. याप्रकरणी रायबाग पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला असून, कार चालकाविरुद्ध वेगाने तपास सुरू आहे. भरधाव वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी आता जोर धरत आहे.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/raibag-talukyat-car-apghatat-jakhmi-zalelya-dusrya-bahinchahi-mrutyu/">रायबाग तालुक्यात कार अपघातात जखमी झालेल्या दुसऱ्या बहिणीचाही मृत्यू</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/raibag-talukyat-car-apghatat-jakhmi-zalelya-dusrya-bahinchahi-mrutyu/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>रायबाग तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत विद्यार्थिनी जागीच ठार</title>
		<link>https://news24tassmarathi.in/raibag-talukyat-bhardhav-carchya-dhadaket-vidyarthini-jagich-thar/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/raibag-talukyat-bhardhav-carchya-dhadaket-vidyarthini-jagich-thar/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 26 Mar 2026 08:09:11 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Accident]]></category>
		<category><![CDATA[Crime]]></category>
		<category><![CDATA[Karnataka]]></category>
		<category><![CDATA[Raibag]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=14988</guid>

					<description><![CDATA[<p>बहीण गंभीर जखमी रायबाग / वार्ताहर शाळा सुटल्यानंतर पायी घरी जात असलेल्या दोन सख्ख्या बहिणींना भरधाव कारने धडक दिल्याने एकीचा मृत्यू, तर दुसरी गंभीर जखमी झाल्याची<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/raibag-talukyat-bhardhav-carchya-dhadaket-vidyarthini-jagich-thar/">रायबाग तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत विद्यार्थिनी जागीच ठार</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>बहीण गंभीर जखमी</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>रायबाग / वार्ताहर</strong></p>
<p style="text-align: justify;">शाळा सुटल्यानंतर पायी घरी जात असलेल्या दोन सख्ख्या बहिणींना भरधाव कारने धडक दिल्याने एकीचा मृत्यू, तर दुसरी गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना रायबाग तालुक्यातील मखळी गावाजवळ घडली.</p>
<p style="text-align: justify;">या अपघातात जयश्री कोटरे (वय ११) हिचा जागीच मृत्यू झाला, तर तिची बहीण भाग्यश्री गंभीर जखमी झाली आहे. दोघी बहिणी मखळी येथील अनुदानित सरकारी शाळेत शिक्षण घेत होत्या. जखमी विद्यार्थिनीला तातडीने बेळगावमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.</p>
<p style="text-align: justify;">नागरमुन्नोळी गावाकडून रायबागकडे येणाऱ्या कारने या दोघींना धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक बसरगी आणि रायबागचे सीपीआय यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रायबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला असून, पुढील तपास सुरू आहे.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/raibag-talukyat-bhardhav-carchya-dhadaket-vidyarthini-jagich-thar/">रायबाग तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत विद्यार्थिनी जागीच ठार</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/raibag-talukyat-bhardhav-carchya-dhadaket-vidyarthini-jagich-thar/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>हारूगेरीतील घरफोडी प्रकरणाचा छडा</title>
		<link>https://news24tassmarathi.in/harugeritil-gharphodi-prakaranacha-chhada/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/harugeritil-gharphodi-prakaranacha-chhada/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 16 Mar 2026 15:13:53 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Crime]]></category>
		<category><![CDATA[Karnataka]]></category>
		<category><![CDATA[pressmeet]]></category>
		<category><![CDATA[Raibag]]></category>
		<category><![CDATA[theft]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=14672</guid>

					<description><![CDATA[<p>आंतरराज्य चोरट्यांच्या टोळीला अटक २३ लाखांहून अधिक किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त पोलिसांच्या कारवाईने नागरिकांना दिलासा बेळगाव / प्रतिनिधी रायबाग तालुक्यातील हारूगेरी येथे घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा पोलिसांनी<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/harugeritil-gharphodi-prakaranacha-chhada/">हारूगेरीतील घरफोडी प्रकरणाचा छडा</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>आंतरराज्य चोरट्यांच्या टोळीला अटक</strong></span></li>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>२३ लाखांहून अधिक किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त</strong></span></li>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>पोलिसांच्या कारवाईने नागरिकांना दिलासा</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>बेळगाव / प्रतिनिधी</strong></p>
<p style="text-align: justify;">रायबाग तालुक्यातील हारूगेरी येथे घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा पोलिसांनी यशस्वी छडा लावत आंतरराज्य चोरट्यांच्या टोळीला अटक केली आहे. विद्यानगर परिसरातील बंद घराचे कुलूप तोडून लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरणाऱ्या या टोळीच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिली.</p>


<p class="wp-block-paragraph"></p>


<div class="wp-block-image">
<figure class="aligncenter size-full"><img decoding="async" width="1200" height="675" src="https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2026/03/1-1.webp" alt="" class="wp-image-14675" srcset="https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2026/03/1-1.webp 1200w, https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2026/03/1-1-500x281.webp 500w, https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2026/03/1-1-300x169.webp 300w, https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2026/03/1-1-768x432.webp 768w, https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2026/03/1-1-133x75.webp 133w, https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2026/03/1-1-480x270.webp 480w" sizes="(max-width:767px) 480px, (max-width:1200px) 100vw, 1200px" /></figure>
</div>


<p class="wp-block-paragraph"></p>


<p style="text-align: justify;">मिळालेल्या माहितीनुसार, ६ ते ७ फेब्रुवारीदरम्यान विद्यानगर परिसरातील अभिषेक सुरेश पांडे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरफोडी केली होती. या घटनेत २८ तोळे सोन्याचे दागिने आणि सुमारे दीड किलो चांदीचे पूजेचे साहित्य असा सुमारे २३ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. याच काळात सरस्वती संजू बडिगेर यांच्या घरातूनही सुमारे अडीच तोळे सोने आणि रोख रक्कम चोरीला गेली होती. या दोन्ही घटनांप्रकरणी हारूगेरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.</p>
<p style="text-align: justify;">या प्रकरणाचा सखोल तपास करत पोलिसांनी आंतरराज्य घरफोडी टोळीचा माग काढत आरोपींना जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून चोरीला गेलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. या टोळीने इतर ठिकाणीही अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. पोलिसांच्या या कारवाईमुळे हारूगेरी परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.</p><p>The post <a href="https://news24tassmarathi.in/harugeritil-gharphodi-prakaranacha-chhada/">हारूगेरीतील घरफोडी प्रकरणाचा छडा</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/harugeritil-gharphodi-prakaranacha-chhada/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>भरधाव ट्रकने घेतला एकाच कुटुंबातील तिघांचा बळी</title>
		<link>https://news24tassmarathi.in/bhardhav-trukne-ghetla-ekach-kutumbatil-tighancha-bali/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/bhardhav-trukne-ghetla-ekach-kutumbatil-tighancha-bali/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 18 Feb 2026 14:06:43 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Accident]]></category>
		<category><![CDATA[Crime]]></category>
		<category><![CDATA[Karnataka]]></category>
		<category><![CDATA[Raibag]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=14037</guid>

					<description><![CDATA[<p>रायबाग तालुक्यात भीषण अपघात  पती-पत्नी आणि सात वर्षांची मुलगी जागीच ठार दुचाकीचा चक्काचूर रायबाग / वार्ताहर बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात बुधवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात एकाच<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/bhardhav-trukne-ghetla-ekach-kutumbatil-tighancha-bali/">भरधाव ट्रकने घेतला एकाच कुटुंबातील तिघांचा बळी</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>रायबाग तालुक्यात भीषण अपघात </strong></span></li>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>पती-पत्नी आणि सात वर्षांची मुलगी जागीच ठार </strong></span></li>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>दुचाकीचा चक्काचूर</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>रायबाग / वार्ताहर</strong></p>
<p style="text-align: justify;">बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात बुधवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत पती-पत्नी आणि त्यांच्या सात वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी अंत झाला.</p>
<p style="text-align: justify;">आलखनूर गावाजवळ हा अपघात घडला. गिरेप्पा कुंद्राळी (वय  ३८), त्यांची पत्नी मंजुळा गिरेप्पा कुंद्राळी (वय २८) आणि मुलगी आराध्या (वय ७) अशी मृतांची नावे आहेत. हे कुटुंब एकाच दुचाकीवरून मिरजहून जमखंडीकडे जात असताना समोरून वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या वाहनाला जोराची धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि तिघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.</p>
<p style="text-align: justify;">घटनेची माहिती मिळताच हारूगेरी पोलीस स्थानकाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.</p>
<p style="text-align: justify;">दरम्यान, महामार्गावरील वाहनांचा अतिवेग आणि निष्काळजी वाहनचालकांमुळे अशा दुर्घटना वाढत असल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/bhardhav-trukne-ghetla-ekach-kutumbatil-tighancha-bali/">भरधाव ट्रकने घेतला एकाच कुटुंबातील तिघांचा बळी</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/bhardhav-trukne-ghetla-ekach-kutumbatil-tighancha-bali/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>चिंचली श्री मायाक्का देवी यात्रेसाठी लाखो भाविकांची गर्दी</title>
		<link>https://news24tassmarathi.in/chinchali-shri-mayakka-devi-yatresathi-lakho-bhavikanchi-gardi/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/chinchali-shri-mayakka-devi-yatresathi-lakho-bhavikanchi-gardi/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 05 Feb 2026 07:36:29 +0000</pubDate>
				<category><![CDATA[chinchali]]></category>
		<category><![CDATA[Festival]]></category>
		<category><![CDATA[Karnataka]]></category>
		<category><![CDATA[Raibag]]></category>
		<category><![CDATA[shri mayakka devi]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=13746</guid>

					<description><![CDATA[<p>मुख्य दिवशी नैवेद्य व पालखी सोहळ्याने यात्रेला धार्मिक उत्साह बेळगाव : उत्तर कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चिंचली येथील श्री मायाक्का देवीची वार्षिक<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/chinchali-shri-mayakka-devi-yatresathi-lakho-bhavikanchi-gardi/">चिंचली श्री मायाक्का देवी यात्रेसाठी लाखो भाविकांची गर्दी</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>मुख्य दिवशी नैवेद्य व पालखी सोहळ्याने यात्रेला धार्मिक उत्साह</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>बेळगाव :</strong> उत्तर कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चिंचली येथील श्री मायाक्का देवीची वार्षिक यात्रा मोठ्या भक्तिभावात संपन्न होत आहे. आज गुरुवार हा यात्रेचा मुख्य दिवस असून सकाळपासूनच नैवेद्य अर्पण आणि धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे.</p>
<p style="text-align: justify;">रविवार, १ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या यात्रेत अवघ्या तीन दिवसांत लाखोंच्या संख्येने भाविकांनी देवीचे दर्शन घेतले आहे. मुख्य दिवसाच्या पार्श्वभूमीवर बुधवारीच महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविक मोठ्या संख्येने चिंचलीत दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत चिंचलीकडे जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.</p>
<p style="text-align: justify;">आज पहाटेपासूनच लिंब नेसण्यासाठी आणि नैवेद्य अर्पणासाठी भाविकांची गर्दी चिंचली परिसरातील गावांमध्येही दिसून आली. अनेक भाविकांनी उपलब्ध जागेत मुक्काम ठोकून सकाळी देवीला नैवेद्य अर्पण केला. आज रात्री पारंपरिक पालखी सोहळा संपन्न होणार असून त्यानंतर भाविक परतीच्या प्रवासाला सुरुवात करतील.</p>
<p style="text-align: justify;">यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. लाखो भाविकांच्या उपस्थितीमुळे चिंचली परिसर भक्तीमय वातावरणाने भारून गेला आहे.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/chinchali-shri-mayakka-devi-yatresathi-lakho-bhavikanchi-gardi/">चिंचली श्री मायाक्का देवी यात्रेसाठी लाखो भाविकांची गर्दी</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/chinchali-shri-mayakka-devi-yatresathi-lakho-bhavikanchi-gardi/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
	</channel>
</rss>
