बेळगाव : मूळचे कोल्हापूरचे आणि सध्या आपल्या कन्येकडे बेळगावात वास्तव्यस असलेले श्री. नारायण रामचंद्र कुलकर्णी (वय ९२ वर्षे) यांचे शुक्रवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. समर्थ सोसायटीच्या संचालिका श्रीमती. छाया नरहरी जोशी यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात एक कन्या व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी ५.३० वा. शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
November 10, 2025
टिळकवाडी पोलिसांची कारवाई एनडीपीएस कायद्यांतर्गत संबंधितांवर गुन्हे दाखल बेळगाव / प्रतिनिधी अनगोळ परिसरात अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याची माहिती मिळताच टिळकवाडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन […]








